Thursday 26 April 2018

इंद्रायणी नदीला जैव कचर्‍याचे ग्रहण!

तळेगाव : मावळसह देहू-आळंदीतील वारकर्‍यांची लोकमाता मानल्या जाणार्‍या इंद्रायणी नदीला जैविक कचर्‍याचे ग्रहण लागले आहे. मावळातील आंबी पुलाजवळ इंद्रायणीच्या मुख्य प्रवाहात धोकादायक जैववैद्यकीय कचरा टाकण्यात येत असल्याने पंचक्रोशीत रोगराईची भीती आहे.

No comments:

Post a Comment