Thursday 5 April 2018

उत्तर भारताकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्या वाढवा - बारणे

पिंपरी - उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली. त्या वेळी उत्तर भारतीय रेल्वे प्रवासी संघटनेचे गुलाब तिवारी, रामचंद्र ठाकूर, राजेंद्र पांडे, सुभाष सिंग उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment