Friday 13 April 2018

शहराला "आंद्रा'तून पाणी अशक्‍य

पिंपरी - आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीत सोडलेले पाणी देहू बंधाऱ्याजवळ उचलण्याच्या महापालिकेच्या नियोजित प्रकल्पाला जलसंपदा विभागाची मान्यता मिळणे अवघड आहे. कारण सध्याच पवना धरणातून शहराला जादा पाणीपुरवठा होत असल्याने "आंद्रा'मधून आणखी पाणी देता येणार नसल्याचे या विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, देहू बंधाऱ्यापासून पाणी उचलण्यासंदर्भात सचिव पातळीवर बैठक व्हावी यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर प्रयत्नशील आहेत. 

No comments:

Post a Comment