Saturday 26 May 2018

पवनात वाढणार एक टीएमसी पाणी

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगाव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून पंधरा दिवसांत २१ हजार ट्रक गाळ काढण्यात आला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात एक टीएमसीने पाणीसाठा वाढणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या निधीतून सलग तीन वर्षे धरण क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम केले.

No comments:

Post a Comment