Monday 7 May 2018

माओवादी लोकशाहीवादी असल्याचे ढोंग करून तरुणांना जाळ्यात ओढतात – स्मिता गायकवाड

निर्भीडसत्ता – नक्षलवाद हा माओवादी विचारसरणीतून सुरु झाला. आदिवासी किंवा दलितांचा उध्दार ही फक्त तरुणांना आकर्षित करण्याची फसवी घोषणा आहे. बंदुकीच्या जोरावर “लाल किले पे लाल निशान” हे त्यांचे अंतिम ध्येय आहे. शहरी भागात लोकशाहीवादी असल्याचे ढोंग करुन तरुणांना जाळ्यात ओढतात. त्यांना विघातक कारवाया करायला प्रवृत्त करतात.म्हणून माओवाद हा देशाच्या आंतरिक सुरक्षिततेला धोका आहे, असे मत निवृत्त सैन्याधिकारी स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment