Monday 28 May 2018

गणेश तलावातील दुर्मिळ “महाशीर’ नामशेषाच्या मार्गावर

पिंपरी – तीव्र उन्हाळ्यामुळे आकुर्डी येथील गणेश तलावातील पाण्याची पातळी घटली आहे. यामुळे तलावातील गाळामुळे ऑक्‍सिजनची पातळी घटल्याने, या तलावातील जलचरांचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. यामुळे गाळात रूतून अनेक मासे दगावले आहेत. ही बाब लक्षात काही जागरुक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

No comments:

Post a Comment