Sunday 8 July 2018

ऐन पावसाळ्यात गांधीनगरवासियांचे आरोग्य धोक्‍यात

पिंपरी – तुंबलेल्या गटारी, उखडलेले रस्ते, अस्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृह याविषयी कोणाला बोलायचे, किती निवेदन द्यायची अन्‌ किती आंदोलन करायची?, महापालिका प्रशासनावर याचा काही एक परिणाम पडत नाही. जगताय जगा मरताय तर मरा, अशी आमची अवस्था झाली आहे. याच्यावर कोणीच तोडगा काढायला तयार नाहीत. निवडणुकीनंतर नगरसेवक फिरकत नाहीत, अशा व्यथा गांधीनगरवासियांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना मांडल्या.

No comments:

Post a Comment