Tuesday 17 July 2018

योग्य पाणीपुरवठा करावा अन्यथा आंदोलन; नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांचा ईशारा

चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ब्रीद वाक्य म्हणजे ”कटिबद्धा जनहिताय” यास अनुसरुन सर्वांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. परंतु गेले आठ दिवस ऐन पावसाळ्यात चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत असून पाणीपुरवठा विभागाकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे.

No comments:

Post a Comment