Monday 16 July 2018

बीआरटी बसथांबा काढल्याने सामान्यांमध्ये नाराजी

नवी सांगवी (पुणे) : रहाटणी साईचौक येथील बीआरटी बसथांबा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. विकास कामांच्या नावाखाली फोडतोड करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करीत असल्याचा आरोप पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील नागरिकांनी ' सकाळ ' च्या माध्यमातून केला आहे. साई चौक स्पॉट 18 समोरील बीआरटी बस थांबा दोन तीन दिवसांपासून जेसीपी द्वारे काढत असल्याचे दृश्य येथील स्थानिकांना पहायला मिळत आहे.

No comments:

Post a Comment