Thursday 23 August 2018

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांच्या सूचना विचारात घ्या

उच्च न्यायालयाचे आदेश ; ‘तक्रार निवारण यंत्रणा’ स्थापन करावी
पुणे : महापालिकांनी यांच्या अखत्यारीतील सर्व रस्ते सुस्थितीत ठेवावेत. खड्डे शास्त्रोक्तपद्धतीने बुजवावेत. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांकडून प्राप्त होणार्‍या तक्रारी स्वीकारण्यासाठी व त्यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी ‘तक्रार निवारण यंत्रणा’ सर्व महापालिकांनी कार्यन्वित करावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment