Wednesday 22 August 2018

सहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : स्थापत्य-अग्निशमन विभागाची टोलवाटोलवी
चिखलीतील वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या भागात अग्निशमन उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. मागील सहा महिन्यांपासून अधिकाऱ्यांकडून आठवडा, पंधरा दिवसात केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात महानगरपालिकेच्या स्थापत्य व अग्निशमन विभागाच्या नियोजनाअभावी हे केंद्र रखडले आहे. तर, परिसरातील लोकप्रतिनिधींकडून उपकेंद्र सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत आहे..

No comments:

Post a Comment