Thursday 20 September 2018

स्वाईन फ्ल्यूच्या बळींना प्रशासनासह सत्ताधारीच जबाबदार; गुन्हे दाखल करण्याची राहुल कलाटेंची मागणी

पिंपरी (Pclive7.com):- ‘स्वाईन फ्ल्यू’मुळे पिंपरी चिंचवड शहरातील २० जणांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या मृत्यूला प्रशासन आणि सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आज महासभेत केली. 

No comments:

Post a Comment