Sunday 21 October 2018

Pimpri : पाणीपुरवठ्यावर तब्बल सहा तास चर्चा; कृत्रिम पाणी टंचाईचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर महासभेत तब्बल सहा तास गांभीर्यपूर्वक चर्चा झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांनी देखील कृत्रिम पाणी टंचाईची शंका निर्माण केली. तब्बल 40 नगरसेवकांनी या चर्चेत सहभाग घेत पाण्याची समस्या मांडली. चर्चेअंती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खुलासा देणे अपेक्षित

No comments:

Post a Comment