Friday 28 December 2018

देशभरातील कुष्ठ रोगींना सरकारी योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सरकारचे वेधले लक्ष

चौफेर न्यूज :    संपुर्ण भारतात १० लाखाच्या जवळपास कुष्ठ रोगी आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातुन २००५ पर्यंत संपुर्ण देश कुष्ठ रोगी मुक्त होईल, अशी घोषणा केली होती. संपुर्ण जगाच्या तुलनेत साठ टक्के कुष्ठ रोगी एकट्या भारतात आहेत ही देशाच्या दृष्टीने अत्यंत चितेची बाब आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनेचा लाभ कुष्ठ रोगींना मिळत नाही. खासदार श्रीरंग बारणे यांनी आज लोकसभेत शुन्य काळाच्या प्रश्ना दरम्यान प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.

No comments:

Post a Comment