Tuesday 12 March 2019

लवळे येथील भारती महाविद्यालयात 'घनकचरा व्यवस्थापन'

पिरंगुट  - "पर्यावरण संरक्षणाची जाणीव ठेऊन देशाचा शाश्वत व संधारणीय विकास साधला पाहिजे. मनुष्याने औद्योगिक क्रांतीपासून खूप मोठ्या प्रमाणात विकास केला पण त्याचबरोबर पर्यावरणाची अपरिमित व न भरून येणारी हानी केली व या सर्वांसाठी आपण अभियंतेही जबाबदार आहोत. त्यामुळे आता जो विकास साधायचा आहे तो पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होईल अशा पद्धतींचाच अवलंब करून करावा. "असे आवाहन भारती विद्यापीठ इन्स्टीटयूट ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आणि रिसर्चचे संचालक डॉ. एरिक भरुचा यांनी केले. 

No comments:

Post a Comment