Sunday 5 April 2020

महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने हटविले जाऊ शकते लॉकडाऊन : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन –   चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या प्राणघातक विषाणूची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात हा विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून मोदी सरकारने देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन लागू केला जो 14 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत आता लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य सरकारांनी परिस्थितीशी सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील हे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटविण्याची चिन्हे आहेत.

No comments:

Post a Comment