Tuesday 21 April 2020

निवासाची व्यवस्था करा, मगच कंपन्या सुरू करा

पिंपरी - उद्योगाची थांबलेली चाके सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील चाकण, तळेगाव, रांजणगाव व नगर रोड या ग्रामीण भागातील उद्योगांना कामकाज सुरू करायचे असेल, तर कंपन्यांच्या परिसरातच कमीत कमी कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. कंपन्यांपासून शंभर मीटरच्या परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कामासाठी जाता येणार आहे, असे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment