Monday 16 July 2012

थकित पाणीपट्टीवर महापालिकेची अ'भय' योजना

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31509&To=5
थकित पाणीपट्टीवर
महापालिकेची अ'भय' योजना
पिंपरी, 10 जुलै
पाणीबिलाच्या प्रचलित पध्दतीमुळे गेल्या तीन वर्षात पाणीबील वसुलीचे प्रमाण 30 % आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी 'अभय योजना' लागू करण्याचा प्रस्ताव आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी तयार केला आहे. त्यानुसार, मूळ पाणीपट्टी रकमेवर वार्षिक 15 % सरळ व्याज आणि 30 % दंडाची आकारणी केली जाणार आहे. 'आवळा देऊन कोहळा' काढण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

No comments:

Post a Comment