Saturday 25 August 2012

पिंपरी-चिंचवडला बंद पाईपलाईनद्वारे पाणी दिल्यास गावांची सिंचनक्षमता घटेल!

पिंपरी-चिंचवडला बंद ...:
जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचा अहवाल
प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराला बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरविले तर नदीतून वाहणारे पाणी आटेल. त्यामुळे परिसरातील गावांमधील सिंचनक्षमतासुद्धा घटेल, असा निष्कर्ष जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या अभ्यासगटातर्फे काढण्यात आला आहे.
Read more...

No comments:

Post a Comment