Saturday 25 August 2012

११वी, १२ वी साठी पर्यावरण विषय सक्तीचा

११वी, १२ वी साठी पर्यावरण विषय सक्तीचा: पर्यावरणाविषयी जाणीवीचे ‍वाढते महत्त्व लक्षात घेत, महाराष्ट्र राष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून अकरावी आणि बारावीसाठी पर्यावरण शिक्षण हा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. दोन्ही वर्षांमध्ये प्रत्येकी पन्नास गुणांसाठी हा विषय ठेवण्यात आल्याचे मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment