Tuesday 18 September 2012

राजगुरूनगरमध्ये भाताच्या लावणीला वेग

राजगुरूनगरमध्ये भाताच्या लावणीला वेग: खेड तालुक्याचा पश्चिम भाग हा पावसा बरोबरच भाताचे देखील आगर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी पावसाळ्यात घेतले जाणारे भात हेच येथील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. या शेतक-यांच्या रोजच्या आहारात देखील भाताचे प्रमाण जास्त असते किंबहुना भात हेच त्यांचे प्रमुख अन्न आहे.

No comments:

Post a Comment