Saturday 15 September 2012

नागरिकांचा कौल ‘शहर बंद’च्या बाजूने

नागरिकांचा कौल ‘शहर बंद’च्या बाजूने: अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात शहर बंद करण्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पक्ष,मनसे आणि नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतिने घेण्यात आलेल्या मतदानामध्ये साठ हजार नागरिकांनी मतदान केले. पैकी ९५.७५ टक्के नागरिकांनी शहर बंद करण्याच्या बाजूने कौल दिला असून, ९६.०८ टक्के नागरिकांनी बेकायदा बांधकामांवरील कारवाई अयोग्य असल्याचे मत नोदविले आहे.

No comments:

Post a Comment