Wednesday 17 April 2013

ई-तिकीटींगचा गोंधळ आता बास

ई-तिकीटींगचा गोंधळ आता बास: - पीएमपी प्रवासी संघटना आक्रमक
- सर्व्हरचे काम सुरू असल्याने दोन महिन्याचे अहवाल प्रलंबित
पुणे। दि. १४ (प्रतिनिधी)

आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देत प्रवाशांना सोयी करुन देण्याचे बिरुद मिरविणा-या पीएमपीचे ई-तिकीटींगच्या गोंधळाकडे दुर्लक्ष होत आहे. ई-तिकीटींगच्या सर्व्हरचे तांत्रिक काम सुरु असल्याने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे सांख्यिकी अहवाल काढले गेले नाहीत. तसेच स्वारगेट,भोसरी आणि आता कोथरुड मधील ई-तिकीटींग मशिनमधील गोंधळानंतरही ठेकेदाराविरोधात ठोस पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे पीएमपी प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment