Wednesday 21 August 2013

नागरिकांना केंद्रस्थानी ठेवल्याने 'ई-गर्व्हनन्स'ला यश आशीष शर्मा

नागरिकांना केंद्रस्थानी ठेवल्याने 'ई-गर्व्हनन्स'ला यश आशीष शर्मा
नागरी व्यवस्थापनात नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवासुविधा, उपलब्ध साधन सामुग्री आणि सक्षम व्यवस्थापन हे तीन महत्वाचे घटक असल्याचे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त व महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक आशीष शर्मा यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment