Monday 5 August 2013

आयटी पार्कने रस्त्यांचा विकास ...

हिंजवडीतील वाहतूक कोडीवर वंदेमातरम् संघटनेची मागणी 
हिंजवडीतील आयटी पार्कमुळे हिंजवडीतून पुण्याकडे जाणा-या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. ही समस्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे उद्‌भवत असल्याने त्यांनीच येथील रस्त्यांचा विकास करून ही वाहतुकीची समस्या सोडविली पाहिजे, अशी मागणी येथील वंदे

No comments:

Post a Comment