Monday 5 August 2013

कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे

पिंपरी - "लाठी, गोली खाएँगे, फिर भी आगे जाएँगे', "कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे', "कोण म्हणतोय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय,' अशा घोषणा देत ढोल-ताशांचा गजर करीत उद्योजकांच्या आडमुठे धोरणाविरोधात कामगार संघटना संयुक्‍त कृती समितीचे अध्यक्ष भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चौक ते आकुर्डी दरम्यान महामोर्चा काढण्यात आला.

No comments:

Post a Comment