Monday 26 August 2013

सत्तेत आलो तर शहरातील अवैध घरे अधिकृत करू - विनोद तावडे

शिवसेना-भाजप युतीच्या काळात एकही बॉम्बस्फोट झाला नाही. गँगवार संपविण्यात आले. युतीचे सरकार हे जनतेशी बांधिलकी असणारे होते. तर काँगेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात शिक्षकांपासून शेतक-यांपर्यंत सर्वांना आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोझर फिरविला जात आहे. आगामी निवडणुकीत सत्ता दिल्यास

No comments:

Post a Comment