Friday 13 September 2013

चारचाकी मध्यमवर्गीयांची गरज बनलीय - पानसरे

पूर्वी चारचाकी वाहन ही उच्चभ्रूंसाठी प्रतिष्ठा समजली जात होती. मात्र आज ती मध्यमवर्गीयांचीही गरज बनली असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांनी केले.

No comments:

Post a Comment