Thursday 19 December 2013

अल्पसंख्याक मूळ प्रवाहात येणे गरजेचे

पिंपरी : पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमातील पहिले १ ते ७ कलम हे शिक्षणाशी संदर्भीत आहे. त्याची अंमलबजावणी करून समाजाच्या उन्नतीसाठी व अल्पसंख्याकांना राष्ट्राच्या मूळ प्रवाहात आणण्याची गरज आहे. शिक्षणाच्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर टाकलेली आहे, असे शिक्षण मंडळ सभापती फजल शेख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment