Sunday 30 March 2014

अर्ज माघारीसाठी आज कत्तल की रात

पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून अर्ज माघारी घ्यावा, यासाठी अर्थपूर्ण खेळी रिंगणातील प्रमुख उमेदवारांकडून खेळली जात आहे. आजची रात्र रिंगणातून बाहेर पडणार्‍यांसाठी भाग्याची ठरणार आहे. प्रमुख उमेदवारांकडून मतांची विभागणी टाळण्यासाठी अधिकाधिक उमेदवार रिंगणातून कसे बाहेर पडतील, यादृष्टीने व्यूहरचना केली जात आहे. 

No comments:

Post a Comment