Saturday 22 March 2014

अवैध बांधकाम प्रश्नी राजीनाम्याची गरज नव्हती - राहुल नार्वेकर

पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राजीनामा देण्यापेक्षा विद्यमान आमदारांनी बोलण्याऐवजी कृती केली असती तर ’कॅम्पा कोला’सारखाच हा प्रश्न सुटू शकला असता. आमदाराने आपल्या अधिकारांचा पुरेपुर वापर केला असता तर राजीनाम्याची वेळच आली नसती, अशी टीका राष्ट्रवादी उमेदवार राहुल नार्वेकर यांनी केली.

No comments:

Post a Comment