Thursday 8 June 2017

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा- आ.चाबुकस्वार

आयुक्‍तांना पत्र ः नागरिकांची गैरसोय थांबविण्याची मागणी
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील 20 लाख नागरिकांनी वेठीस धरुन दिवसाआड पाणी पुरवठा केला आहे. यामुळे पाण्याचे कृत्रिम संकट व नागरिकांची होणारी संभाव्य गैरसोय लक्षात घेता शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment