Saturday 5 August 2017

सेंद्रिय राख्यांचा 'विदर्भ ब्रँड'

विदर्भ म्हटले की डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते सततचा दुष्काळ आणि आत्महत्या केलेले शेतकरी, पाणी टंचाईचे...मात्र माथ्यावरचा हा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम नेहमीच विदर्भातील महिला शेतकाऱयांकडून राबवले जातात. या विविध उपक्रमांपैकी एक असणाऱ्या राख्यांच्या उपक्रमाविषयी ...

No comments:

Post a Comment