Tuesday 21 November 2017

शहराला दोन वर्षांत २४ तास पाणी

पिंपरी - शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या साह्याने २४४ कोटी रुपयांचा प्रकल्प येत्या महिन्यात हाती घेण्यात येत आहे. दोन वर्षांत तो पूर्ण केला जाणार आहे. यामुळे संपूर्ण शहर पाणीपुरवठ्याच्या २४ बाय ७ योजनेत येणार आहे.

No comments:

Post a Comment