Friday 16 February 2018

स्वच्छतेकडे विशेष लक्ष

शहराच्या आरोग्याला विशेष महत्त्व देत यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल २५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, उपाययोजना, स्वच्छ भारत अभियानावर भर देण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment