Friday 30 March 2018

कल्याणकारी योजनांना “आधार’ जोडण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ

नवी दिल्ली – कल्याणकारी योजनांसाठी “आधार’ क्रमांक जोडण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत सरकारने आज आणखीन तीन महिन्यांनी वाढवली आहे. कल्याणकारी योजनांचे अनुदान थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून नागरिकांना मिळण्यासाठी “आधार’ क्रमांकाची जोडणी होणे आवश्‍यक असणार आहे.

No comments:

Post a Comment