Sunday 6 May 2018

रस्ते खोदाईत पाच वर्षांत चारशे कोटींचे नुकसान ?

पिंपरी – गेल्या पाच वर्षांचे रस्ता खोदाईचे रेकॉर्ड, ताळेबंद तपासणे आवश्‍यक आहे. पाच वर्षांमध्ये अंदाजे 400 कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान झाल्याचे माहिती अधिकारातील कागदपत्रांच्या आकडेवारीवरून प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यासाठी राज्य सरकारने दक्षता समितीची नेमणूक करावी, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment