Wednesday 23 May 2018

बिया तुमच्या; रोपे आम्ही देऊ

रावेत - आंबे, फणस, जांभळे, करवंद खाऊन झाल्यावर त्यांच्या बिया कचऱ्यात टाकू नका. त्या स्वच्छ धुवून ठेवा आणि पावसाळ्यात जाताना- येताना रस्त्यांच्या कडेला, माळरानावर टाका. अथवा आम्हाला द्या. आम्ही त्यांची रोपे तयार करून तुम्हाला देऊ. तसेच त्यांची लागवड करू, असे आवाहन शहरातील पर्यावरणप्रेमी तरुण करत आहेत.

No comments:

Post a Comment