Thursday 7 June 2018

प्लॅस्टिक बंदी केल्यास राज्य सरकारकडून लाखोंचे बक्षीस

मुंबई : राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर आता स्थानिक स्तरावर याची अंमलबजावणी व्हावी यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी शंभर टक्के प्लॅस्टिक बंदी केल्यास लाखोंचं बक्षीस देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment