Sunday 3 June 2018

विद्यार्थ्यांची हजेरी आता तीनवेळा!

पुणे : शालेय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना आता महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या "चिराग ऍप'ची माहिती विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे. विद्यार्थी शाळेत असताना त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असेल. तसेच विद्यार्थ्यांची हजेरीही तीन वेळा नोंदवायची आहे. 

No comments:

Post a Comment