Thursday 14 June 2018

कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येवर तोडगा काढू

पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढणारी संख्या पाहता दोन्हीही आरटीओ कार्यालयात कर्मचारी संख्या कमी पडत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, शासनातर्फे जेवढी पदे मंजूर करण्यात आली आहेत, तितकी पदे भरली आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा अतिरिक्त बोजा पाहता त्याच्यावर परिक्षण करून तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली.

No comments:

Post a Comment