Saturday 23 June 2018

अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी केलेली दुरूस्ती रद्द करावी

पिंपरी – महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाकरीता जुन्या शासकीय अध्यादेशात सुधारणा केली आहे. त्यानुसार, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यास दमदाटी केल्यास तो अजामिनपात्र गुन्हा ठरणार आहे. मात्र, या कायद्याचा दुरुपयोग करुन सर्वसामान्यांची आणि कार्यकर्त्यांची गळचेपी होऊ शकते. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची माहणी भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment