Tuesday 24 July 2018

आत्महत्या रोखण्यासाठी मुंबई मंत्रालयाप्रमाणे पिंपरी पालिकेतही जाळी

शासन स्तरावरुन मागण्या मान्य न झाल्याने नैराश्य आलेल्या लोकांकडून प्रशासनाला आत्महत्येचा इशारा देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातील काही जीवावर उदार होवून स्वताः आत्महत्याही करु लागले आहेत. मुंबई मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे मंत्रालयात संरक्षण जाळी लावण्यात आली. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतही आंदोलकांच्या सुरक्षेसाठी संरक्षण जाळी लावण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment