Tuesday 14 August 2018

शहरातील प्रत्येक रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र पाहिजे – बाबा कांबळे

प्रत्येक रिक्षा स्टॅन्डवर पाणपोई, वाचनालय, फोनबुकिंग केंद्र, सेवा केंद्र अशा सुविधा द्याव्यात तसेच रिक्षा स्टॅन्डवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चांगली प्रवासी सेवा द्यावी, अशा प्रकारे चांगली सेवा आणि इतर अन्य सुविधा देऊन पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र झाले पाहिजे यासाठी रिक्षा चालकांनी प्रयत्न करावेत असे आव्हान महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांना केले.

No comments:

Post a Comment