Friday 10 August 2018

आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे

पिंपरी – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्थेचे पाचवे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन गुरुवारी (दि. 9) भोसरी येथे पार पडले. मात्र, मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर दिवसभराचे साहित्य संमेलन उरकते घेण्यात आले. इतर जातींप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु, आगामी काळात सर्वच आरक्षण बंद करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, असा ठराव संमेलनात एकमताने मंजूर करण्यात आला.

No comments:

Post a Comment