Monday 3 September 2018

हिंजवडीचे गतवैभव मिळवून देणार : सुप्रिया सुळे

वारजे माळवाडी : "हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे
राजीव गांधी इन्फोटेक पार्क मधील कंपन्यानी बाहेर गेल्याने राज्याचे सुमारे 1500 कोटी रुपयांचे नुकसान व नोकऱ्या गेल्या आहेत. या परिसराचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. आमच्या या हिंजवडीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणार आहे." असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment