Thursday 29 November 2018

इंद्रायणीची स्वच्छता युद्धपातळीवर

आळंदी - कार्तिकी वारीच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने इंद्रायणी नदीपात्राची युद्ध पातळीवर स्वच्छता करण्यात येत आहे. वारीसाठी ५० लाख रुपये खर्चाची तरतूद केली असून, स्वच्छ वारी-प्रदूषणमुक्त वारीचा संकल्प घेऊन हा सोहळा सुरळीत पार पाडणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर आणि नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी दिली. 

No comments:

Post a Comment