Thursday 3 January 2019

स्वच्छ शहराला अधिकाऱ्यांमुळेच खोडा

पिंपरी - शहरात शंभर टक्के स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले असताना आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी मात्र अन्य विभागांमध्ये कार्यालयीन कामकाज करीत असल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे स्वच्छ शहर संकल्पनेला पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांमुळे खोडा घातला जात असल्याचे चित्र आहे. परिणामी शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.

No comments:

Post a Comment