Thursday 3 January 2019

महापालिकेची वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) रोखतात वृक्षांचा श्वास – दिनेश यादव

चिखली (दि. २ जाने.) :-  दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे हवामानात बदल होवून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावण्याचे धोरण पिंपरी चिंचवड मनपाने ठरविले आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात वृक्षारोपनाचा कार्यक्रम हाती घेतला जातो. तसेच लावलेल्या वृक्षाची, रोपट्याची निगा राखता यावी, त्यांचे नागरिकांपासून, जनावरांपासून किवां इतर संभाव्य धोक्यांपासून संरक्षण व्हावे, याकरीता महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून, वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) खरेदी केली जाते.

No comments:

Post a Comment