Friday 8 May 2020

मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्याची शक्यता

पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राची थोर परंपरा असलेला आषाढी वारी सोहळा यावर्षी रंगणार का? हा प्रश्न संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि मराठी जनांना पडला आहे. मात्र या परंपरेत कुठलाही खंड पडू न देता सुवर्णमध्य काढून श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच किंवा दहा ते बारा वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्याची शक्यता आहे. 

No comments:

Post a Comment